
केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते.जेणेकरून शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास व्हावा.महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.शासनाकडून शेतकऱ्यांच्या फायदा करिता तसेच त्यांचे उत्पन्नामध्ये भर व्हावी याकरिता अनेक योजना राबविल्या जातात.त्या सर्व योजनांपैकी एक योजना म्हणजे गाय गोठा अनुदान योजना आहे,या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना देण्यात येणार आहे अनेक योजना ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीकरिता उपाय कारक आहे. शासन शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये भर व्हावी त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत हवी, त्यामुळे शेळीपालनावर अनुदान देणे शेती विषयी अवजारांवर अनुदान देणे, अशा विविध योजना अंतर्गत शासन शेतकऱ्यांना पुढील येण्याचा एक प्रकारचा प्रयत्न करते.
सरकारने राबविण्यात आलेली आहे, काय कुठे अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळवा कारण गाय पालन करणारा गाईचे पालन करणारा त्याला शक्य नसते की तो चांगला कोठा गाईसाठी बांधू शकेल, त्यामुळे जनावरांना पाण्या पावसापासून वाचवण्याकरता गोठा आवश्यक असतो परंतु पशुपालक गोठा बांधू शकत नाही, कारण कोठे वाढण्याकरिता पैसे लागते, कोटा बंद करता लागणारा खर्च जास्त असल्यामुळे तो पत्ता गोठा बांधू शकत नाही व त्यामुळे जनावरांना सर्व ऋतूंना दोन देऊन जगावे लागते, अंतर्गत 70 हजार रुपये अनुदान दिले जाते .त्यामुळे गाईंसाठी गोठा असणे आवश्यक आहे गाईंचे रक्षण होईल त्यांना पाणी पावसापासून संरक्षण मिळेल,थंडीपासून संरक्षण मिळेल, त्याचप्रमाणे त्यांना गाईच्या आजारांपासून सुद्धा संरक्षण मिळेल त्यामुळे पशुपालकाला जास्त टेन्शन असणार नाही कारण प्राण्यांवर अनेक प्रकारची रोगी आलेली असतात ती पाण्यामुळे येतात त्यामुळे घोटाळा हा स्वच्छ असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे तो बांधून टाकून असलेला हवा त्यामुळे शासनाने ही गाय गोठा योजना राबविण्यात आलेली आहे.
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला जाणार आहे.
योजनेचे नाव गाय गोठा अनुदान योजना
योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१
विभाग कृषी विभाग
कोणी सुरू केली महाराष्ट्र शासन
लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी
लाभ जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी अनुदान
योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन
गाय गोठा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न डब्बल करणे.
गाय गोठा योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
शेतकऱ्यांच्या जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण करणे हा गाय गोठा अनुदान योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा योजनेचा एक प्रमुख उद्देश्य आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणे.
शेतकऱ्यांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा एक उद्देश्य आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी चा सामना करावा लागू नये तसेच कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये व कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
गाय गोठा अनुदान योजनेची वैशिष्टये
- महाराष्ट्र सरकार द्वारे गाय गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसे दोंघांची बचत होईल.
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- गाय गोठा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते.
- गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
गाय गोठा योजनेच्या पात्रता व अटी
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
अर्जदाराकडे असलेल्या उपलब्ध पेशींचे जीपीएस करणे आवश्यक आहे
ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे
या अंगणात स्वतंत्र अर्ज करावा लागेल
सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच लाभ मिळेल
गाय गोठा अनुदान योजना 2023 ची पात्रता
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
अर्जदाराकडे असलेल्या उपलब्ध पेशींचे जीपीएस करणे आवश्यक आहे
ग्रामीण भागातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे
सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच लाभ मिळेल
Doलाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे
रेशन कार्ड
आधार कार्ड
मोबाईल नंबर
रहिवासी दाखला
अधिवास प्रमाणपत्र
पंचायत शिफारस पत्र
उत्पन्नाचा दाखला
अर्जदार शेतकरी असावा
जॉब कार्ड
संमती पत्र
जातीचा दाखला
गाय गोठा योजनेसाठी अर्ज कसा भरावा
सर्वप्रथम अर्जदाराने ग्रामपंचायतीमधून योजनेचा अर्ज आणावा.त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा आवश्यक ती कागदपत्रे वरील प्रमाणे दाखवलेली आहे, ती कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करा. व अर्ज सादर केल्यावर तुमच्या अर्ज तपासण्यात येईल, त्यामध्ये जर तुम्ही या योजनेची लाभार्थी असाल तर तुम्ही तो अर्ज छाननी होईल, त्याआधी तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पोचपावती घ्यावी लागेल ती पोचपावती घ्या व अर्ज पूर्ण होईल.