शेती मग ती बागायती असो कोरडवाहू ,चिरस्थायी शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्णशेती शाश्वत कशी करता येईल हे पहिले पाहिजे. नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमिन, पाणी व हवामान ही महत्वाचे घटक येतात. या तीनही घटकामध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या नैसर्गिक साधनसामग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. जमिनीमध्ये चांगले पीक येण्याकरिता,Continue reading “उन्हाळ्यात अशी करा जमिनीची मशागत”
Author Archives: Royal Marathi
Post ऑफिसची नवीन योजना; मिळणार एवढे व्याज
पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचाही ( NSC ) समावेश आहे. या योजनेत चांगल्या व्याजासह कर सवलतीचा फायदा ग्राहकाला मिळतो. ही गुंतवणूक तुमच्या फायद्याची ठरते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या देशात उपलब्ध आहेत. यात एलआयसी, बॅंकेत फिक्स डिपॉझिट, शेअर बाजार, रिअल इस्टेट असे अनेक पर्याय आहेत. असे अनेक पर्याय उपलब्ध असतांना सर्वात भरवशाचा पर्याय म्हणूनContinue reading “Post ऑफिसची नवीन योजना; मिळणार एवढे व्याज”
अमेरिकन फळभाजीची शेती झुकिनी पिकाची संपूर्ण माहिती.
अलीकडेच या पिकाची लागवड आपल्या भागात करण्यास सुरवात झाली असून बाहेरून आयात केलेल्या वाणांची लागवड शेतकरी मोठ्या शहरांच्या आसपास करू लागले आहेत. या पिकाला मोठ्या हॉटेल्समधून आणि विशिष्ट वर्गाच्या श्रीमंत लोकांकडून मागणी वाढत आहे. झुकिनी ही सहज पिकवता येणारी विदेशी भाजी आहे. विदेशी भाजीपाला शेती सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी झुकिनी शेती हा एक उत्तम पर्यायContinue reading “अमेरिकन फळभाजीची शेती झुकिनी पिकाची संपूर्ण माहिती.”
गारपीट म्हणजे काय, ती ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?
राज्याच्या काही भागात गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंतय. पावसाळ्यात गारपीट होणं आपल्यासाठी सवयीचं. पण, उन्हाळ्यात गारपीट होण्याचं प्रमाण का वाढलं आहे? यामागची कारणं काय हे आपण आता समजून घेणार आहोत. काही वर्षांपूर्वी कदाचित वाटलं असतं हे असं कसं? पण 2014 साली मार्च महिन्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली, पुढच्याही वर्षीContinue reading “गारपीट म्हणजे काय, ती ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच का होते?”
उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान.
उन्हामुळे मानवी शरीराची जसी लाहीलाही होते त्याच प्रमाणे जनावरांनाही वाढत्या उन्हाचा त्रास हा होतोच. म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील. तर त्याच्या आरोग्यावर परिणाम हा होतोच.भर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई बरोबर चारा टंचाईही निर्माण झालीContinue reading “उन्हाळ्यात दुभत्या जनावरांची ‘अशी’ घ्या काळजी अन्यथा होईल नुकसान.”
आता घरबसल्या करा आपले ड्रायव्हिंग लायसन्स रीनिव्ह ! पहा संपूर्ण प्रोसेस
गाडी चालवताना नियमांनुसार प्रत्येकाकडे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. चेंकिंगवेळी अनेकदा गाडीच्या RC, लायसन्ससह इतरही डॉक्युमेंट विचारले जातात. अनेकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) नसल्याने किंवा बाहेर पडताना ते सोबत नसल्याने मोठा दंड भरावा लागू शकतो. ड्रायव्हिंग लायसन्स 20 वर्ष वैध असतं आणि त्यानंतर ते रिन्यू करावं लागतं. ड्रायव्हिंग लायसन्स एका वर्षाच्या आत रिन्यू न केल्यास,Continue reading “आता घरबसल्या करा आपले ड्रायव्हिंग लायसन्स रीनिव्ह ! पहा संपूर्ण प्रोसेस”
आता नाशिक होणार बीअरची राजधानी! दोन मित्रांनी एकत्र येऊन कारखाना उभारला!
नाशिक हे एक नाही तर अनेक गोष्टींसाठी फेमस आहे. वाईन कांदा चिवडा,द्राक्षे यांनी नाशिकची नवी ओळख निर्माण केली आहे. जगाच्या नकाशावर या गोष्टींसाठी नाशिक ओळखल जातं. वाईन कॅपिटल बरोबरच बिअर कॅपिटल म्हणून देखील नाशिकची नवी ओळख निर्माण होणार आहे. अभिषेक पाटील आणि जय पाटील या दोन मित्रांनी एकत्रित येत नाशिक जिल्ह्यात बिअर निर्मितीचा कारखाना उभारलाContinue reading “आता नाशिक होणार बीअरची राजधानी! दोन मित्रांनी एकत्र येऊन कारखाना उभारला!”
देशात उन्हाळी हंगामात कोणती पिके घेतली जातात, उन्हाळ्यात शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत?
भारत हा एक कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशातील 90 टक्केपेक्षा जास्त जनता ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. उन्हाळी भाजीपाला पिकांमध्ये स्नॅप बीन्स, कॉर्न, काकडी, सेलेरी (थंड हवामान), एडामामे, वांगी, कस्तुरी, भेंडी,मिरची, टमाटो,कलिंगड, भोपळे, रताळे (दीर्घ, गरम, दंवमुक्त हंगाम आवश्यक), टोमॅटिलो, झुचीनी, खरबूज, मिरी, टोमॅटो यांचा समावेश होतो. , आणि स्क्वॅश वाल, कारली, दोडकी, भोपळा,Continue reading “देशात उन्हाळी हंगामात कोणती पिके घेतली जातात, उन्हाळ्यात शेतीमध्ये कोणती पिके घ्यावीत?”
Post office ची नवीन योजना; फक्त ६ रुपये गुंतवा अन् १ लाख मिळवा.मुलांचे भविष्य करा सुरक्षित!
गेल्या अनेक दशकांपासून Post Office हे भारतीयांचे अढळ विश्वासाचे स्थान आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आताच्या घडीला उपलब्ध असून, कोट्यवधी देशवासी नानाविध योजनांचा लाभ घेत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात पोस्ट ऑफिस अनेक प्रकारच्या सुविधा प्रदान करते. Post Office अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. Post Office मध्ये तुमचे पैसेही सुरक्षित राहतात, यासोबतच तुम्हाला हमखास परतावाही मिळतो.Continue reading “Post office ची नवीन योजना; फक्त ६ रुपये गुंतवा अन् १ लाख मिळवा.मुलांचे भविष्य करा सुरक्षित!”
घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आणि लिंक नसेल तर लगेच करून घ्या लिंक
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची तारीख होती पण नंतर आयकर विभागाने वाढून दिली आहे तुम्ही जर अद्याप ही दोन्ही कागदपत्रं लिंक केली नसल्यास घरबसल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून ही प्रोसेस पूर्ण करू शकता. आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (Pan-Aadhar Link) करणे बंधनकारक केले आहे. पॅन आणि आधार लिंक करण्यासाठीContinue reading “घरबसल्या स्मार्टफोनवरून मिनिटात लिंक करा Aadhaar-PAN, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आणि लिंक नसेल तर लगेच करून घ्या लिंक”