श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख

Shri Swami Samarth: एकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती. तेव्हा तेथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारलं या पिडीताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यु होईल. संतांनी सांगितलं कथाएकदा एक माणूस मरतांनाही खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोकं जमली होती.Continue reading “श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा करा जप, मिळेल हे खास सुख”

स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?

स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?श्री स्वामी समर्थ जय ज्या स्वामी समर्थ. बऱ्याच व्यक्तीना अनेक प्रश्न येतात असतात त्या पैकी एक म्हणजे मांसाहार खाणाऱ्यांची पूजा स्वामी स्वीकरतात का? सध्याच्या काळात जवळ पस साठ टक्के लोक मांसाहार करतात. अशा वेळेस असे प्रश्न येणे साहजिकच आहे. पण याबद्दल सविस्तर माहिती हि बऱ्याच ग्रंथा मध्ये दिली आहे. तसेचContinue reading “स्वामी स्वीकारतात का मांसाहार खाणाऱ्यांची पूजा?”

छत्रपती शिवरायांच्या घोड्यांची नावे माहिती आहेत?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेत स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले. तरुणांची मोट बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या काही रंजक गोष्टी… केवळ महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तरContinue reading “छत्रपती शिवरायांच्या घोड्यांची नावे माहिती आहेत?”

लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली अन् भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ, हे अनेक श्रद्धाळुंचे श्रद्धास्थान. श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे, भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले, गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती, हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले, असे म्हणतात. “मी नृसिंहभानContinue reading “लाकूडतोड्याची कुऱ्हाड वारुळावर पडली अन् भक्तांच्या कल्याणासाठी स्वामी”

असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरीContinue reading “असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….”

असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरीContinue reading “असे आहे गुढी पाडव्याच महत्व,महिलांनी करा अशी वेशभूषा मिळेल भरभरून लाभ….”

Design a site like this with WordPress.com
Get started