हे काही उपाय फॅट ते फिट होण्यासाठी आहे उपयुक्त आजपासूनच आहारात समाविष्ट करा…!!

हे काही उपाय फॅट ते फिट होण्यासाठी आहे उपयुक्त आजपासूनच आहारात समाविष्ट करा…!! नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, वजन कमी करणे हे कोणत्याही लठ्ठ व्यक्तीसमोरचे सर्वात मोठे आव्हान असते. वजन कमी करणे अर्थात वेट लॉसचे दोन पर्याय असतात एक तर तुम्ही जिममध्ये जाऊन घाम गाळा किंवा असा प्रॉपर डाएट फॉलो कराContinue reading “हे काही उपाय फॅट ते फिट होण्यासाठी आहे उपयुक्त आजपासूनच आहारात समाविष्ट करा…!!”

गरूड पुराण.. ही चार कामे चुकूनही महिला अथवा पूरूषांनी करू नये… अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील…!!

गरूड पुराण.. ही चार कामे चुकूनही महिला अथवा पूरूषांनी करू नये… अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील…!! नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, गरुड पुराणाला हिंदू धर्मात महापुराण म्हटले जाते कारण त्यात उपस्थित असलेल्या जीवन आणि मृत्यूशी संबंधित सर्व गोष्टी भगवान विष्णूने आपल्या वाहन गरुडाची उत्सुकता शांत करण्यासाठी आणि लोककल्याणासाठी सांगितल्या आहेत. त्यांचेContinue reading “गरूड पुराण.. ही चार कामे चुकूनही महिला अथवा पूरूषांनी करू नये… अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील…!!”

वास्तू शास्त्रानुसार या सोप्या टीप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता..जाणून घ्या..!!

वास्तू शास्त्रानुसार या सोप्या टीप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता..जाणून घ्या..!! नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!!हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वापरून तुम्ही घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टींमुळेContinue reading “वास्तू शास्त्रानुसार या सोप्या टीप्स वापरून दूर करा घरातील नकारात्मकता..जाणून घ्या..!!”

भारतातली भगवान कालभैरवांची ही पाच प्रसिद्ध मंदिरं माहिती आहेत का?

काल भैरव मंदिर, काशी काशीच्या कालभैरव मंदिराची विशेष ओळख आहे. हे काशीच्या विश्वनाथ मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. इथल्या कालभैरवाला काशीचा कोतवाल असंही म्हणतात. बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतल्यावर जो भक्त या कालभैरवाचं दर्शन घेत नाही, त्याची पूजा सफल झाली असं मानलं जात नाही. त्यामुळे इथे आल्यावर शंभोशंकराचं दर्शन केल्यावर या महाकालाचं अवश्य दर्शन करावं. कालभैरवContinue reading “भारतातली भगवान कालभैरवांची ही पाच प्रसिद्ध मंदिरं माहिती आहेत का?”

धान्यही करतात तुमच्या आयुष्यातली सुख समृद्धीची मनोकामना पूर्ण

ज्या प्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना,फुलांना महत्व दिलं गेलं आहे, अगदी त्याचप्रमाणे हिंदू धर्म शास्त्रात धान्यांना विशेष महत्व आहे. धान्य पूजेच्या साहित्याचाही एक भाग आहेत. हिंदू धर्मशास्त्र किती वर्ष जुनं आहे हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र हिंदू धर्म शास्त्रात प्रत्येक गोष्टीचं महत्व सांगितलं गेलं आहे. ज्या प्रमाणे हिंदू धर्मशास्त्रात झाडांना किंवा फळांना,फुलांना महत्वContinue reading “धान्यही करतात तुमच्या आयुष्यातली सुख समृद्धीची मनोकामना पूर्ण”

माता ब्रम्हचारिणीच्या पूजेचे आजचे शुभ मुहूर्त कोणते?

आज चैत्र नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवस माता ब्रम्हचारिणी यांना समर्पित आहे. आज माता ब्रम्हचारिणी या दुर्गाशक्तीचं पूजन आपण करणार आहोत. ब्रह्मचारिणी मातेच्या स्वरूपाविषयी सांगायचे तर शास्त्रानुसार माता ब्रह्मचारिणी शुभ्र वस्त्रे परिधान करून उजव्या हातात अष्टदल आणि डाव्या हातात कमंडल घेतलेली असते.पौराणिक कथेनुसार, ब्रह्मचारिणीने भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली,Continue reading “माता ब्रम्हचारिणीच्या पूजेचे आजचे शुभ मुहूर्त कोणते?”

: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव कोणी सुरू केला?

श्री स्वामी समर्थ महाराज हे इ.स. १८५६-१८७८ या कालावधीत होऊन गेलेले महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील एक थोर संत होते. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्रीस्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशीही बर्‍याच भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये उत्सवContinue reading “: श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सव कोणी सुरू केला?”

Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..

Chanakya Niti For Love : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिशास्त्रामध्ये (Chanakya Niti ) व्यवसाय, वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींविषयी चर्चा केली आहे. प्रेम जीवन सुधारण्यासाठी देखील चाणक्य नीतिमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी ‘चाणक्य नीति’मध्ये अशा व्यक्तींबद्दल देखील सांगितले आहे, जे प्रेमाच्या बाबतीत कधीही अपयशी होत नाहीत. प्रेम जीवनातContinue reading “Chanakya Niti For Love : प्रेम जीवनातही कधीच अयशस्वी होत नाहीत ‘अशा’ व्यक्ती! जोडीदारात ‘हे’ गुण महत्त्वाचे..”

गुढीपाडवा 2023 : गुढी उभारण्याचा सकाळचा मुहूर्त हुकला तर…; कधी कराल पूजा?

साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते. मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रात सर्वत्र चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. तर साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्याContinue reading “गुढीपाडवा 2023 : गुढी उभारण्याचा सकाळचा मुहूर्त हुकला तर…; कधी कराल पूजा?”

गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात?

गुढी उभारताना वापरले जाणारे रेशमी वस्त्र, कलश, बत्तासे, हार, कडुलिंब यांना केवळ सांस्कृतिक नाही तर नैसर्गिक आणि आरोग्यदृष्ट्याही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याचीContinue reading “गुढी उभारताना कलश उपडाच का ठेवतात?”

Design a site like this with WordPress.com
Get started