एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…

शेती करताना नेहमीच पैशांची गरज भासते. परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. कर्ज (Loan) काढायचं म्हटलं की, त्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ जातो. परंतु आता शेतकऱ्यांसाठी एल अँड टी फायनान्सतर्फे (Finance) केवळ 24 दिवसांमध्येच कर्ज मंजूर होणार आहे. फायनान्सने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केली आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज (Loan) मंजूर होईल.Continue reading “एल ॲण्ड टी फायनान्सतर्फे शेतकऱ्यांना फक्त 24 तासात मिळणार कर्ज! ‘या’ नव्या योजनेचा शुभारंभ, जाणून घ्या…”

शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केल्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या सविस्तर

अनेकदा शेतकऱ्यांनी वारंवार मागण्या करून देखील शासन त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही. म्हणूनच शेवटचा मार्ग म्हणून शेतकरी आंदोलन करतात. असच आंदोलन नाशिकहून मुंबईकडे काढण्यात आले. या लाँग मोर्चाला आता अखेर यश आले आहे. शेतकऱ्यांनी ज्या मागण्यांसाठी हा लाँग मोर्चा काढला त्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या या धडपडीचे प्रयत्नांचे चीजContinue reading “शेतकऱ्यांसाठी एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केल्या मोठ्या घोषणा, जाणून घ्या सविस्तर”

असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन

साठवणीवर परिणाम करणारे घटकजातीची निवडखत, पाणी नियोजनकांदा सुकवणेकांद्याचे आकारमानसाठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदीचाळीची रचना कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनातContinue reading “असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन”

असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन टिकेल कांदा भरपूर दिवस

साठवणीवर परिणाम करणारे घटकजातीची निवडखत, पाणी नियोजनकांदा सुकवणेकांद्याचे आकारमानसाठवलेल्या कांद्याच्या थराची उंची व रुंदीचाळीची रचना कांदा साठवण चाळ बांधताना जागेची निवड महत्त्वाची असते. चाळीसाठी उंचावरची व पाणी न साठणारी जागा निवडावी. चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर अशी करावी. चाळीची लांबी 50 फुटांपेक्षा जास्त असू नये. कांदा काढणीनंतर कितीही व्यवस्थित सुकवला तरी कांद्यामधून पाण्याचे उत्सर्जन होत असल्यामुळे वजनातContinue reading “असे करा कांदा साठवणुकीचे नियोजन टिकेल कांदा भरपूर दिवस”

उपसरपंच निवडणुकीसाठी थेट निवडून आलेल्या सरपंचाला मतदानाचा अधिकार

आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपलेली असते. त्यानंतर थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आलेला असतो. जनतेतून सरपंच निवडून आल्यानंतर सर्व तयारीला लागतात ते म्हणजे ग्रामपंचायतीची दुसरी महत्वाची खुर्ची ‘उपसरपंच‘ यांची. उपसरपंच यांची जनतेतून निवड नसते, तर ती आपल्या प्रभागातून निवडणून आलेल्या सदस्यांमधून उपसरपंच यांची निवड होते. आता उपसरपंच होण्यासाठी आपल्याला निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाला उपसरपंच म्हणून निवडून आणता येते.Continue reading “उपसरपंच निवडणुकीसाठी थेट निवडून आलेल्या सरपंचाला मतदानाचा अधिकार”

घरबसल्या उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा?

उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन कसा काढावा – Income Proof Certificate Onlineसर्वात आधी उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला http://www.aaplaesrakar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यापैकी एक भाषा निवडा. ज्याच्या नावाने उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे त्याच्या नावाने नोंदणी करावी लागेल; तिथे आपला जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर OTP द्वारेContinue reading “घरबसल्या उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा?”

दुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?

भारतीय रिझर्व्ह बँक देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी आणि सहकारी बँकांचे नियमन करते. बँकेची आर्थिक (Financial) स्थिती कशी आहे हे बँक वेळोवेळी तपासत असते. बँक रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेले नियम पाळत आहे की नाही. जर एखादी बँक नियमांचे उल्लंघन करताना आढळली, तर अशा परिस्थितीत बँक बँकेला मोठा दंड ठोठावते. यासोबतच बँकेची आर्थिक (Finance) स्थितीContinue reading “दुष्काळात तेरावा महिना! रिझर्व्ह बँकेने ‘या’ बँकेला लावला टाळा, आता शेतकऱ्यांच्या पैशाचं काय होणार?”

आता सर्रास होणारा वाळू उपसा होणार बंद! सरकारच थेट वाळूची करणार ऑनलाईन विक्री, ग्राहकांना मिळणार घरपोच सेवा

निसर्ग पासून आपला बचाव करण्यासाठी लोकांना घराची गरज असते. परंतु ही गरज आता गरज म्हणून पाहिली जात नाही. कारण आता प्रत्येकालाच लक्झरी आयुष्य जगण्याची सवय लागली आहे. त्यामुळे आपलं घर मोठं असावं असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु या घरासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे वाळू. घर दणकट व्हावे म्हणून वाळू उपयुक्त ठरते. वाळूचे (Sand Online) दरहीContinue reading “आता सर्रास होणारा वाळू उपसा होणार बंद! सरकारच थेट वाळूची करणार ऑनलाईन विक्री, ग्राहकांना मिळणार घरपोच सेवा”

शेतकऱ्यांनो ग्रामपंचायतीत योजनेच्या लाभासाठी दखल न घेतल्यास ‘अशी’ नोंदवा तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच महात्मा गांधी रोजगार हमी योजना, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत या योजनेच्या (Mahaegs Portal) माध्यमातून होणाऱ्या कामांची तपशीलवार माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी मनरेगा (Mahaegs Portal) ही योजना चालू करण्यात आली. या योजनेचा ग्रामीणContinue reading “शेतकऱ्यांनो ग्रामपंचायतीत योजनेच्या लाभासाठी दखल न घेतल्यास ‘अशी’ नोंदवा तक्रार”

रुद्राक्षांचे प्रकार किती.? जाणून घ्या अचूक माहिती.. प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य लाभ.!!

रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्षाचा वृक्ष मध्यम उंचीचा असतो. हिमालयाच्या परिसरात नेपाळ, भूतान व केदारनाथ येथे हे वृक्ष आहेत. यांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात. झाडावर त्याच्यावर कवच असते. ते काढल्यावर आत जे बीज मिळते तो रुद्राक्ष. रुद्राक्षाचा अंगचे भोक असते, पण ते नीट साफ करून घ्यावे लागते. आतल्या काड्या वगैरे काढाव्या लागतात. आयुर्वेदाच्या मतेContinue reading “रुद्राक्षांचे प्रकार किती.? जाणून घ्या अचूक माहिती.. प्रत्येक रुद्राक्ष देतं अलभ्य लाभ.!!”

Design a site like this with WordPress.com
Get started