2025 पर्यंत सुरू होणार ‘हे’ पाच महामार्ग; महाराष्ट्रातील समृद्धी अन जगातील सर्वाधिक लांबीच्या ‘या’ महामार्गाचा पण आहे समावेश, पहा….

आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. साहजिकच या येणाऱ्या निवडणुका सत्ता पक्षासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषतः रस्ते विकासाची कामे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या देखरेखेखाली युद्धपातळीवर सुरू आहेत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून भारतमाला परियोजनांतर्गत संपूर्ण हिंदुस्थानात ग्रीन फील्ड कॉरिडॉर विकसित केले जात आहेत. याव्यतिरिक्त इतरही अनेक महत्त्वाच्या मार्गांची कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान 2025 पर्यंत देशात एकूण पाच महामार्ग सुरू केले जाणार आहेत. या महामार्गांची कामे आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या महामार्गाची भेट देशवासी यांना मिळणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्राशी संबंधित दोन महामार्गांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग तयार होत आहे. हो बरोबर ऐकलंत आपण जगातील सर्वाधिक लांबीचा मुंबई दिल्ली महामार्ग आपल्या राज्याच्या राजधानीला आणि देशाच्या राजधानीला कनेक्ट करणारा सर्वाधिक लांबीचा महामार्ग राहणार आहे. दरम्यान आज आपण 2025 पर्यंत नेमकी कोण-कोणती महामार्गे बांधून तयार होतील आणि याचा प्रवाशांना फायदा होईल याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग

राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वास्तविक, हा महामार्ग दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातल्या महामार्ग प्रकल्पांपैकी एक आहे. हेच कारण आहे की, या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी गेल्या वर्षी सुरू करण्यात आला आहे. हा एक महाराष्ट्रासाठी गेम प्रोजेक्ट सिद्ध होत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या महामार्गाचे काम नियोजित वेळेत होत आहे. दरम्यान या महामार्गाचा उर्वरित टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई हा देखील लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस शासनाचा आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून जोमात प्रयत्न सुरू असून यापैकी बहुतांशी काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सुरुवातीचा 520 किलोमीटरचा टप्पा या आधी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला असून 85 किलोमीटरचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला असून शासनाच्या मान्यतेनंतर हा देखील टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महामार्गाचा उर्वरित टप्पा म्हणजेच शिर्डी ते मुंबई या वर्ष अखेर सुरू करण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे. अर्थातच डिसेंबर 2023 पर्यंत हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

मुंबई दिल्ली महामार्ग

हा महामार्ग केवळ देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विशेष चर्चा रंगत आहेत. मार्गाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची राजधानी यांना जोडणारा हा महामार्ग आहे. मुंबई हे शहर औद्योगिक दृष्ट्या अति महत्त्वाचे शहर आहे शिवाय हे एक ग्लोबल टाउन आणि ग्लोबल पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. हेच कारण आहे की मुंबईला राजधानी दिल्लीशी कनेक्ट करण्याचा मोटो शासनाने डोळ्यापुढे ठेवला आणि या महामार्गाची आता उभारणी सुरू आहे.

काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये दिलेल्या माहितीनुसार हा महामार्ग 2025 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. या मार्गाची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे या मार्गामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर मात्र 12 तासात पार करता येणार आहे. सध्या स्थितीला दिल्ली ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 24 तासांचा कालावधी लागतो. अर्थातच या महामार्गाच्या उभारणीनंतर जगातील दोन सर्वाधिक महत्त्वाची शहरे थेट रस्ते मार्गाने जोडली जाणार आहेत. निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा असून यामुळे देशाच्या एकात्मिक विकासाला साधता येणार असल्याचा दावा तज्ञ लोक देखील करत आहेत.

बेंगळुरू-चेन्नई द्रुतगती मार्ग

महाराष्ट्रासह इतरही राज्यात अनेक महामार्गाची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरु आहेत. यामध्ये बेंगलोर चेन्नई महामार्गाचा देखील समावेश आहे. खरं पाहता दक्षिण भारतातील जनतेसाठी हा महत्त्वाचा महामार्ग असून यामुळे दक्षिण भारतातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या मार्गाची एकूण लांबी 260 किमी असेल. निश्चितच लांबीने हा महामार्ग समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्गाच्या तुलनेत कमी असला तरी देखील या मार्गामुळे दोन महत्त्वाची राज्य परस्परांना जोडली जाणार आहेत. हेच कारण आहे की हा देखील महामार्ग देशातील प्रमुख महामार्गांच्या यादीत येत आहे.

हा चार पदरी द्रुतगती मार्ग बेंगळुरू ते चेन्नईला जोडेल. हा राष्ट्रीय महामार्ग कर्नाटकातील होस्कोटे आणि बंगारापेट, आंध्र प्रदेशातील पलामनेर आणि चित्तूर आणि तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूरपर्यंत जाईल. खरं पाहता कर्नाटक मध्ये येत्या काही महिन्यात विधानसभां निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम जलद गतीने करण्यासाठी आणि लोकांच्या मध्यात विकासाची कामे पोहोचवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत यामुळे हा देखील महामार्ग 2025 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

दिल्ली-अमृतसर-कठरा एक्सप्रेसवे

दिल्ली-अमृतसर-कठरा एक्स्प्रेस वे हा महामार्ग 650 किलोमीटर लांबीचा असून या मार्गामुळे देशातील तीन महत्त्वाची स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. सर्वप्रथम ही स्थळे आध्यात्मिक दृष्ट्या ऐतिहासिक दृष्ट्या अति महत्त्वाची आहेत. सुवर्णमंदिरामुळे अमृतसर जगात ख्याती प्राप्त आहे, आता वैष्णोदेवीमुळे कटरा जगात ख्याती प्राप्त आहे, दिल्ली देशाची राजधानी आणि एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ. या सर्व पार्श्वभूमीवर या तिन्ही शहरांना जोडणारा हा महामार्ग देशातील इतर महामार्गांच्या तुलनेत अधिक चर्चेचा विषय आहे. या मार्गाचे महत्त्व देखील अधिक आहे.

हा एक्स्प्रेस वे दिल्लीतील बहादूरगड सीमेवरून जम्मूतील कटरापर्यंत बांधून तयार केला जाणार आहे. या महामार्गाची सर्वात मोठी विशेषता आणि ज्यामुळे या मार्गाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे ते म्हणजे हा एक्सप्रेसवे वैष्णोदेवी मंदिर आणि सुवर्ण मंदिरासह अनेक तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शक्तीपीठ महामार्गाची चर्चा आहे तशीच चर्चा या महामार्गाची असून या महामार्गाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होत आहे. शक्तिपीठ महामार्ग राज्यातील जवळपास सर्वच तीर्थक्षेत्रांना जोडणारा आहे तसेच हा देखील महामार्ग देशातील काही प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा ठरणार आहे.

गंगा एक्सप्रेस वे

नावावरूनच या महामार्गाचे महत्त्व समजल असेलच. तसेच हा महामार्ग कसा असेल याची देखील प्रचिती थोड्याफार प्रमाणात तुम्हाला आली असेल. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा महामार्ग  दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे, प्रयागराज-वाराणसी एक्सप्रेसवे आणि मेरठ-हरिद्वार एक्सप्रेस वेशी जोडला जाणार आहे. हा 94 किमी लांबीचा कॉरिडॉर कव्हर करणारा 6 लेनचा एक्स्प्रेस वे राहणार आहे. या महामार्गाला देखील पर्यटनात्मक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखलं जात आहे. हा द्रुतगती मार्ग बुलंदशहर, हापूर, संभल, अमरोहा, बदाऊन, शाहजहांपूर, उन्नाव, हरदोई, रायबरेली आणि प्रतापगडसह उत्तर प्रदेशातील 12 शहरांमधून जाणार आहे.

देशातील सर्वात मोठ्या राज्यात हा महामार्ग प्रस्तावित असून हा एक्सप्रेसवे जर सर्व काही योजनेनुसार झाले तर 2025 म्हणजे महाकुंभपूर्वी तयार होईल आणि आग्रा एक्स्प्रेस वे आणि यमुना एक्स्प्रेस वेशीही जोडला जाईल असा आशावाद जाणकार लोकांच्या माध्यमातून आता व्यक्त होऊ लागला आहे. जर हा मार्ग महाकुंभ पूर्वी तयार झाला तर निश्चितच कुंभनगरीं प्रयागराजला देशभरातील सनातनी लोकांसाठी जाणं सोपं होणार आहे, प्रवास गतिमान होणार आहे.

धन्यवाद

अशाच नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

बदक पालन व्यवसायासाठी आता शेतकऱ्यांना कर्ज आणि 35% अनुदान होईल नफाच नफा

Duck Farming Loan :- खरं तर, बदकपालनातील जोखीम कुक्कुटपालनाच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदकांची अंडी आणि मांस दोन्हीमध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त आहे. बाजारपेठेत त्याची मागणी सतत वाढत आहे

आणि बेरोजगार लोकांसाठी हे उत्पन्नाचे एक चांगले साधन बनले आहे. काही लोक मोठ्या प्रमाणात बदकांचे संगोपन करून व्यवसाय म्हणूनही करत आहेत. बदक पालन कसे करावे? याबाबत माहिती देण्याबरोबरच बदक पालनासाठी कर्ज योजनेची संपूर्ण माहिती येथे दिली जात आहे.

बदक पालनातून उत्पन्न

बदक 1 वर्षात 285 ते 300 अंडी देते आणि बाजारात एका अंड्याची किंमत सुमारे 6 ते 8 रुपये आहे. वास्तविक बदकाची अंडी आणि मांस दोन्ही प्रोटीनने भरलेले असतात, त्यामुळे त्याची मागणी सातत्याने वाढत आहे.

यातून मिळणार्‍या नफ्याबद्दल बोलायचे झाले तर, 1000 कोंबड्यांच्या संगोपनावर वर्षभरात सुमारे 1 लाख रुपये खर्च येतो आणि या 1000 बदकांपासून पशुपालकांना वर्षभरात सुमारे 3-4 लाख रुपये उत्पन्न मिळते.

बदक पालनासाठी कर्ज योजना

बदक पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी, सरकार नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) मार्फत कर्ज तसेच व्यवसायासाठी सबसिडी देते. याशिवाय विविध बँकांकडून कर्जही दिले जाते. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे

बदक पोल्ट्री फार्मसाठी सरकार कर्जावर २५ टक्के अनुदान देते

  • सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील लोकांनी घेतलेल्या कर्जावर 25 टक्क्यांपर्यंत सबसिडी आहे.
  • अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी अनुदानाची रक्कम 35 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
  • बदक पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी सरकारकडून 25 टक्के अनुदानही दिले जाते.
  • दुसरीकडे, एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्तींसाठी अनुदानाची रक्कम 35 टक्के निश्चित करण्यात आली आहे.
  • याशिवाय शेतकऱ्यांवर कोणताही दबाव येऊ नये म्हणून कर्जही दिले जाते.
  • नाबार्ड (राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक) सुद्धा बदक पालनासाठी शेतकऱ्यांना कर्ज देते.
  • याशिवाय, प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत एसबीआय बदक पालनासाठी कर्जही दिले जाते.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

शेतकऱ्यांना मिळणार जिल्हा परिषद मार्फत.लोखंडी बैलगाडी वाचा सविस्तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नियम व पात्रता..

नमस्कार मित्रांनो, भारतातील सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना काढत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजनेचा फायदा होईल. मित्रांनो महाराष्ट्र सरकारने बैलगाडी साठी एक नवीन योजना काढलेल्या शेतकऱ्यांना आता लोखंडी बैलगाडी मिळणार आहे. याचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागामध्ये जायचे आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणी किव्वा तालुक्याच्या ठिकाणी. समाज कल्याण विभागास भेट द्यावी लागेल. परंतु शेतकरी मित्रांनो माहितीनुसार या योजनेचा लाभ मागासवर्गीय व्यक्तींना दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ग्रामीण भागामध्ये बैलगाडीस अनन्यसाधारण महत्व असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच दैनंदिन जीवनामध्ये प्रवासासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात होता. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतशी नवनवीन वाहनांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली.

शेतीमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु काही अजूनही शेतीमध्ये बैलगाडीचे महत्व अबाधित आहे. शेतामध्ये जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पाणंद रस्ता असतो. या रस्त्यातून वाहने जात नसल्याने आजही शेत दूर अंतरावर असेल तर शेतात जाण्यासाठी बैल गाडीचा वापर केला जातो.

पूर्वी लाकडी बैलगाड्या उपयोगात आणल्या जात होत्या.

लाकडी बैलगाड्या वजनाने जड असल्याने खास करून लाकडी बैलगाडीचे चाके जाड असल्याने

त्या ओढण्यास बैलांना खूप शक्ती लागत होती.

आता लोखंडी बैलगाडी निर्मिती सुरु झाल्याने हि बैलगाडी जनावरांना ओढण्यास हलकी असते.

परिणामी या लोखंडी बैलगाड्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

बातमी कामाची! एक गाय देणार 140 लिटर दूध; गायींवर केलाय नवीन प्रयोग?

Super Cow : माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही वैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. अशाच प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं.

हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे. हा दावा चीनमधल्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

चीनच्या शास्त्रज्ञांनी एका सुपर गाईची यशस्वी क्लोनिंग केलं असून 3 वासरांना जन्म दिलाय. ही सुपर गाय सामान्य गायींपेक्षा जास्त दूध देते.

सुपर गाईंमुळे चीन दूध उत्पादनात जगातील आघाडीचा देश बनू शकतो. काय आहेत या सुपर गाईची वैशिष्ठ्यं.

Super Cow कशी आहे?
क्लोनिंगद्वारे सुपर गायीची निर्मिती करण्यात आलीयनेदरलँडच्या होलस्टीन फ्रीसियन जातीचे हे क्लोन आहेत. ही सुपर गाय दिवसाला 140 लिटर दूध ही गाय देऊ शकेल.

सुपर गाय तिच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल.

अमेरिकेतील गायींच्या तुलनेत ही गाय 1.7 पट जास्त दूध देईल चीनच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी देशाच्या डेअरी उद्योगासाठी क्रांतिकारक असल्याचं मानलं जातंय.

सुपर गायी (Super Cow) च्या यशस्वी क्लोनिंगनंतर चीनमधील डेअरी उद्योगाला चालना मिळणार आहे.

तसेच यापुढे चीनला परदेशातून उच्च जातीच्या गायी आयात करण्याची गरज भासणार नाही.

मात्र चीन जगाला या गायी निर्यात करतो का याबाबत कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

या फुलांची एकदाच लागवड करा, तुम्ही व्हाल लखपती

जर तुम्ही शेती करत असाल किंवा शेतीत सामील होण्याचा विचार करत असाल आणि जास्त उत्पन्न देणारे पीक शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आयडिया घेऊन आलो आहोत. हे असे पीक आहे, ज्याची लागवड केल्यास कमी वेळेत चांगली वाढ होऊ शकते.

खरं तर, आपण पलाशच्या फुलशेतीच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. या फुलाला स्वतःचा कोणताही सुगंध नसला तरी त्यात कालचे औषधी गुणधर्म आहेत. त्याची लागवड (पलाशची लागवड) कशी करायची ते जाणून घेऊ.

पलाश अनेक नावांनी ओळखला जातो

जरी प्रत्येक फुल त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते, परंतु पलाश फुलांचा अप्रतिम पोत आणि चमकदार लाल रंग त्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतो.

पलाश फुलाची खासियत

होळीचे रंग बनवण्यासाठीही पलाशच्या फुलांचा वापर केला जातो. या फुलाच्या बिया, पाने, साल, मुळे आणि लाकूड देखील उपयुक्त आहे. पालाश झाडापासून जे काही मिळते ते सर्व औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. business idea
पालाश फुले अतिशय सुंदर असून त्यांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • नेत्रदीपक देखावा: पलाशची फुले त्यांच्या नेत्रदीपक देखाव्यासाठी ओळखली जातात. ते त्यांच्या गुलाबी रंगासाठी आणि गुलाबासारख्या सुंदर आकारासाठी प्रसिद्ध आहेत. business idea
  • सुगंध : पलाशच्या फुलांचा सुगंध गोड असतो. त्यांचा गोड सुगंध बहुतेक लोकांना प्रभावित करतो.
  • उत्कंठावर्धक: पलाश फुले एक रोमांचकारी फुले आहेत. त्यांना पाहून तुमच्या भावनाही उंचावल्या जाऊ शकतात.
    औषधी गुणधर्म: पालाशच्या फुलांमध्ये काही घटक असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबैक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. business idea
  • शुभ चिन्ह: पलाश फुलांना हिंदू धर्मात शुभ चिन्ह मानले जाते. म्हणून, ते केवळ धार्मिक प्रसंगी वापरले जातात.

फ्लॉवर शेतकरी नोकरीचे वर्णन

फ्लॉवर उत्पादक फुलांच्या वनस्पती आणि सजावटीच्या पर्णसंभार असलेल्या वनस्पतींचे उत्पादन व्यवस्थापित करतात. ते फुलांची लागवड, काळजी आणि कापणी करण्यासाठी हाताची साधने किंवा शेती उपकरणे वापरतात. काम रोपवाटिकांमध्ये आणि शेतात आहे, सामान्यतः ग्रामीण सेटिंग्जमध्ये. विशेषत: पीक सीझनमध्ये सकाळी लवकर आणि लांब तास नेहमीचे असतात.

झाडे एकदाच लावावी लागतात

होय, पलाशची फुले एकदाच लावावी लागतात. पालाश एक वार्षिक वनस्पती आहे, ज्यामध्ये दरवर्षी नवीन फळे आणि फुले येतात. फुलांचा रंग सुरुवातीला हलका गुलाबी असतो जो नंतर लाल होतो. एकदा पालाश फुलले की ते बहुतेक फळांमध्ये बदलतात जे गोड असतात आणि अन्नात वापरतात. business idea

पालाशची रोपे लावल्यानंतर त्यावर ३ ते ४ वर्षात फुले येऊ लागतात. खर्चाबद्दल बोलायचे झाले तर 1 एकरात तुम्हाला 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. एकदा लागवड केल्यावर पुढील 30 वर्षांसाठी तुम्ही आरामात मोठी कमाई करू शकता

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना 2023 पहा योजनेचे नियम व अटी कुठे अर्ज

ड्रॅगन फ्रूट म्हणजे भारतीय कमलम नाव असलेल एक निवडुंग अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे ड्रॅगन फ्रुट मधील औषधी गुण पोषक द्रव्ये यांचा विचार करून कृषी विभागाने महाराष्ट्रात २०२१-२२ वर्षांपासून,  राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास

अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रूट लागवडी साठी हेक्टरी १ लाख ६० हजार अनुदान देणारी योजना सुरु केली आहे. प्रत्येकी तर मित्रांनो यासाठी कोणत्या पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.  

Dragon Fruit Anudan Yojana

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, यावर ती अनुदान थेट निवड कशी केली जाणार आहे.  याविषयीचे कागदपत्रे आणि पात्रता त्याचबरोबर कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे.  संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूया

पाणी व्य्वासाथापण:-  पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात आणि फळाला रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना

ड्रॅगन फ्रूट भारतातील मागणी :- भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे राज्य सरकारने आता ड्रॅगन फ्रूट वर लागवडी साठी अनुदान देखील सुरु केले आहे सरकार हेक्टरी अनुदान ( 1 लाख 60 हजार रु. अनुदान मिळते)

ड्रॅगन फ्रूट लागवड साहित्य 

आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे प्रति हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40 टक्‍क्‍यांप्रमाणे. एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान हे तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.

लागवडीची पद्धत 

ड्रॅगन फ्रूट फळ पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडां मधील अंतर हे 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर. खड्डे खोदून खड्ड्याच्या म्धेभागी  सिमेंट नि पक्क कराव आणि किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर कॉंक्रिटची फ्रेम बसवावी. सिमेंट कॉंक्रिट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत.

ड्रॅगन फ्रुट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आपल्याला महाडीबीटी पोर्टल म्हणजे एक शेतकरी अनेक योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले. 

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

या Highway अंतर्गत येणाऱ्या शेतजमिनींना एकरी 1 कोटींचा भाव ! पहा जिल्हा,जमीन,रोड

 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या शेत जमिनीतून जाणाऱ्या या (Land Acquisition Rate for Farmers) महामार्गातील शेत जमिनींना तब्बल एकरी 1 कोटी रुपयांचा भाव मिळाला आहे.

आणि या शेतकऱ्यांना रक्कम लवकरच मिळणार आहे. आणि त्यासाठीच 11 कोटी 83 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कोणता महामार्ग आहे ?, कोणत्या शेतजमीनी (Land Acquisition) धारकांना या ठिकाणी हा मोबदला मिळणार आहे, याबाबत माहिती पाहणार आहोत.

Samruddhi Mahamarg Land Acquisition
औरंगाबाद येथील ऑरिक सिटीला महत्त्वाच्या अशा या समृद्धी महामार्गाने (Samruddhi Highway Land Acquisition) कनेक्टिव्हिटी देण्यासाठी जी जमीन आवश्यक होती.

अशा जमिनीचे शेतकऱ्यांकडून भूसंपादन (Land Acquisition) करण्यात आले होते, आणि जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आता 11 कोटी 30 लाख 64 हजार 275 रुपयाची मंजूर केलेले आहेत.

समृद्धी महामार्ग भूसंपादन

या कनेक्टिव्हिटीसाठी जो Road तयार केला जात आहे. तो 900 मीटर लांबीचा रस्ता असणारा असून त्यासाठी साडेचार हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. (Samruddhi Mahamarag)

आणि आता हे जमीन संपादित करण्यात आली आहे. शेत जमिनीवर आलेल्या फळबागा विहीर तसेच घर आणि गोठा सर्व मिळून एक एकरसाठी सुमारे 1 कोटी रुपये मोबदला देण्यात येणार आहे. शासनाच्या निश्चित केलेला दर आहे.

अशा प्रकारचे औरंगाबाद (Samruddhi Highway Land Acquisition In Aurangabad) येथील ऑरिक सिटी जवळील ज्या जमिनी आहेत यांना मोबदला मिळणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड ला सूचना

दिल्या (maharashtra industrial township) होत्या. त्यानंतर महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी 11 कोटी 83 लाख 64 हजार 275 मंजूर केले. एवढेच नाही तर या निधीचा चेक महाराष्ट्र इंडस्ट्रियल लिमिटेड 8 फेब्रुवारी ला एमआयडीसीला सुपूर्द केलेला आहे.

Samruddhi Mahamarag

अशाप्रकारे समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) विचार केला. तर या सिटीला महत्त्वाचा असा समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.

एकरी एक कोटी रुपये असे एकूण 11 कोटी 83 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच शेतकऱ्यांना मिळू शकतो, याबद्दल महत्त्वाचे हे अपडेट आहे.

लव्हाळा शेतातून कायमचा संपवायचा का ? मग वापरा हे तणनाशक व ट्रिक

शेतीमध्ये अनेक समस्या येतात यामध्ये मुख्य तणाच्या समस्या प्रामुख्याने शेतीतला लव्हाळा या नावाचे गवत जास्त करून आढळते. या गवतामुळे शेतीतील पिकावर खूप फटका पडतो. तरी येतानाचा संपूर्ण गाठी सोबत नायनाट कसा करायचा याची आज आपण माहिती घेणार आहोत. का हे लव्हाळा लवकर नष्ट होत नाही. लव्हाळा या तनाला जमिनीमध्ये गाठी असतात.

या गाठी आपोआप पुढे सरकत जातात व त्यांची साखळी तयार होऊन येते पूर्ण क्षेत्र काबीज करते. यामुळे आपण आपल्या पिकाला जेव्हा पाणी देतो तेव्हा पिकापर्यंत हे तन पाणी पोहोचू देत नाही. याच बरोबर शेतात रासायनिक खतांचा वापर केल्यावर जमिनीत पडलेल्या खताचा जास्त वापर लव्हाळा करतो. याच्या गाठी खत शोषून घेतात व पिकावर याचा मोठा परिणाम होतो लव्हाळ्याचा नायनाट करण्यासाठी तसेच पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी. बाजारात धानुका कंपनीचे स्यांप्रा हे तन नाशक उपलब्ध आहे.

हे तननाशक कसे वापरावे
हे तन नाशक अमिनो आम्लाचे नाश करते त्यामुळे लव्हाळ वाढीसाठी उपयुक्त असणारे प्रथिने तयार होत नाहीत. व लाव्हाळ्याची वाढ होणे बंद होते यानंतर लव्हाळा पीक पिवळसर व काळा पडतो. व 14 ते 15 दिवसात लव्हाळ्याचा पूर्णपणे नायनाट होतो. या तणनाशकाची फवारणी करण्या अगोदर जमिनीला पाणी द्यावे व यानंतर फवारणी करावी तसेच फवारणी. नंतर 14 ते 15 दिवसांनी परत एकदा जमिनीला पाणी द्यावे व जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवस काहीच करू नये.

कोणकोणत्या पिकला हे तन नाशक चालते
हे तन नाशक ऊस, मका आणि दुधी भोपळा या तीन पिकांमध्ये चालते याशिवाय दुसऱ्या पिकांमध्ये जरी आता नाशकाचा उपयोग केला. तरीही त्या पिकाला खूप घातक ठरेल. त्यामुळे या तन नाशकाची फवारणी करताना खबरदारी घ्यावी. तसेच याची खरेदी करताना दुकानदाराकडून सुद्धा याची पुरेशी माहिती घ्यावी. ऊस व मका या दोन्ही पिकांमध्ये या तन नाशकाची प्रति एकर 36 ग्रॅमची फवारणी करावी. वरील प्रमाणे याची काळजीपूर्वक फवारणी केल्यानंतर आपल्या शेतातील लव्हाळे पूर्णपणे नाईनाट

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 👇
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

गायीच्या शेणापासून होणार विज निर्मिती, ..! 100 कोटीच्या वर शेन खरेदी….

शेतकरी बांधवानो आणी मित्रानो आतापर्यंत तुम्ही कदी ह्या गोष्टीचा विचार केला होता का ? की शेणाला मिळेल कोटी रुपयंची किंमत कोणालापण हे ऐकून खर वाटणार नाहीच पण विज्ञान एवढे जास्त पुढे गेल आहे जग खूप पुढे गेले आहे त्यामुळे काहीही होऊ शकते. आता तुम्ही पाहू शकता उदारण म्हणून तुम्ही हेच बगा! लवकरात लवकर गायीची छत्तीसगडमधील विज निमिर्ती करणार आहे शेणा पासून छत्तीसगड चे मानाजलेले मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेमेतारी जिल्ह्यात 2 ओक्टोबर ला शेतकरी संमेलनाचे आयोजित केलेले त्यांचे उदघाटन केले.



याबद्दल माहिती देत असताना छत्तीसगडच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की छत्तीस गड ची गावे आता विजा गायीच्या शेणापासून खता पासून जगमगतिल. यानंतर ते असेही म्हणाले की ग्रामीण इंडस्ट्रिअल पार्क गौथन्समधे जाहीर केलेल्या यांत्रंद्यारे विजनिर्मिती करण्यात येईल. अधिकाऱ्याने गायच्या शेणा पासून जी विज निर्मिती प्रक्रिया संतांना म्हटले की एक संस्था गायीच्या शेणा पासून 85 क्यूबिक गॅस इतके उत्पन्न होईल.



आशा रीतीने एक क्यूबीक मिटर गायीच्या शेणापासून 1.8 (kilovat per/hour) विजेची निर्मिती होत राहती. या रीतीने एका युनिट मध्ये 153 किलो व्यट ने प्रती तास होईल. आशा पद्धतीने त्या युनिट च्या ठिकाणामध्ये लावलेला जवळ जवळ 460 किलोव्याट युनिट प्रती घंटा प्राप्त केला जात असतो.

गावो गावांना मध्ये केले शेण एकत्र शेतकरी बांधवाना दिले त्यांच्या शेणाची रक्कम.

सुराज गाव योजनेच्या आंतर्गत छत्तीसगड सारकारने राज्यामधील 10112 मंजुरु दिली गौथोमस्थापन करण्याची यानमध्ये 6112 गौठाची निर्मिती केली जाणार आहे. गावा गाव मधील शेतकऱ्यामध्ये पैसे देऊन कमित कमी 51 लाख क्यूँट्टल गाययीचे शेन जमा करण्यात हे गाव सशम झाले. शेणाची खरेदी बघितली तर प्रती किलो 2 रुपये ह्या शेनाच्या भावाने खरेदी करण्यात आली होती. आत्ता सध्या करन्यात आलेला खर्च 102 कोटी शेन खर्च खरेदी करण्यासाठी केलेला दिसून येत आहे, अनी तो करण्यात आलेल आहे. असेच 12 लाख क्यूँटल वर्मी कंपोस्ट आनि सुपर कंपोस्ट बसवण्यात आले आहे.

आशा रितिने एक क्यूबिक मिटर गायिच्या शेणापासून 1.8 (kilo vat per hour) विजेची निर्मिती होईल. ह्या पद्धतीनेच एका युनिट मध्ये 153 किलो व्यट विज निर्मिती प्रती तास होत राहील.
अशा पद्धतिने गौथान मधेलावलेल्या माध्यमातून जवळ पास
460 (kilo vat Unit) वीज प्रती तास केली जाणार आहे.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन करा.
जॉइंट होण्यासाठी इथे क्लिक करा 
https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

तुम्ही पाहिले का? तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर

तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर पहा तुमच्या मोबाईलवर –
तुमची जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं.

याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं.

याहीपलीकडे जाऊन एखाद्या शहरात आपल्याला दुकानासाठी किंवा ऑफिससाठी गाळा खरेदी करायचा असेल, तर त्या भागातील जमिनीचा सरकारी दर माहिती असणं आवश्यक असतं.

आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता. ते कसे याचीची माहिती आपण आता पाहूया.

कसा पाहायचा तुमच्या गावातील जमिनीचा सरकारी दर

जमिनीचे सरकारी दर पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला igrmaharashtra.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
यातील ई-मूल्यांकन या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर एक लॉगिन पेज ओपन होईल.
त्यात तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.
त्यानंतर एक पेज ओपन होईल त्यात तुमच्या जमिनीच्या लोकेशन नुसार Urban, Rural किंवा Influence यापैकी एक पर्याय निवडा.
त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यात तुमच्या जमिनीचा प्रकार निवडा.
त्यानंतर त्यानंतर तुमच्या विभागाचे नाव, जिल्ह्याचे नाव, तुमच्या तालुक्याचे नाव आणि गावाचे नाव निवडा आणि Next वर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव पाहायला मिळतील.
त्यानंतर तुमच्या जमिनीवर काय आहे ते निवडा आणि Calculate वर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या जमिनीचा सरकारी भाव पाहायला मिळेल.
या पद्धतीने तुमच्या गावातील जमिनीचे सरकारी भाव पाहू शकतात.

सरकारी दर का माहिती असावेत?

जमिनीचे शासकीय भाव तर मार्केटमधील रेटपेक्षा कमी आहेत, या भावानुसार कुठे जमीन मिळते का, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे.

यावर सहनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक अधीक्षक ज्ञानेश्वर खिलारी यांचं म्हणणं असं आहे कि, जमिनीचे शासकीय दर कमी आहेत. ते वाढवण्यावर मर्यादा असतात. सरकारी नियमांनुसार हे दर ठरवले जातात. त्यासाठी गेल्या वर्षभरातील व्यवहार पाहिले जातात.

पण या दराचा नेमका फायदा काय, असं विचारल्यावर ते सांगतात, जमिनीचा जो शासकीय दर दिला आहे, ती त्या जमिनीचा कमीतकमी किंमत असते. त्यापेक्षा कमी किंमतीला व्यवहार झाला, तर तो सरकार दरबारी अंडरवॅल्यूड (ठरावीक किंमतीपेक्षा कमी) समजला जातो.

अशाच शेती उपयोगी माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्स ग्रूप जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 👇

https://chat.whatsapp.com/CPU3CiLyzxPL76fKOwQHPG

Design a site like this with WordPress.com
Get started